आजकाल इंटरनेट वर बर्याच मराठी प्रणय कथा वाचायला मिळत आहेत. मी बरेचदा त्या वाचतो तेंव्हा असे लक्षात येते कि बर्याचशा कथा अवास्तव पुरुषी कल्पना करून रंगवलेल्या आहेत. भारतीय स्त्रियांची मानसिकता विचारात घेतली तर नव्व्यान्नव टक्क्याहून अधिक कथा वास्तवापासून खूप लांब आहेत असे लगेच लक्षात येते. खरतर मी स्वत: असे खूप अनुभव घेतले आहेत पण लिहायचा कंटाळा येत असल्याने कधी नेट वर लिहिले नाही. पण ह्या सार्या कथा वाचून वास्तव अनुभव काय असतो हे एकदा